- Advertisement -
‘वंदे भारत’ एक्सप्रेस लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ‘आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान मोदी हे मुंबईत मुक्काम करूनदेखील राहू शकतात, यासह महापालिका जिंकण्यासाठी मोदींचा पत्ता टाकला जातोय,’ असं संजय राऊत म्हणाले.
- Advertisement -