- Advertisement -
“महाविकास आघाडीवर आरोप केले जात होते, त्यावेळी एकच ठरवलं की, पक्षप्रमुखांच्या सोबत ठामपणे उभं राहायचे आणि आरोपांना उत्तर द्यायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा माझ्या आणि कुटुंबियांच्या मागे उभे राहतील, असे वाटले. परंतु, तसे झाले नाही यामुळे पत्र लिहिले होते. पत्र लिहिल्यामुळे काही चुकीचं केलं नसल्याचे”, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -