- Advertisement -
राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे म्हणाले होते की, ‘वेळ पडल्यास विमानातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, त्याप्रमाणे आता त्यांनी तो करावा. कारण सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही तर दररोज ५० ते १०० जणांचा मृत्यू होईल हे भीषण वास्तव आहे’, अशी भीती विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
- Advertisement -