- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात शिवसेनेत घडलेल्या अनेक जुन्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. ‘नारायण राणे यांनी शिवसेना सोडलीच नसती, मात्र तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली’ असं विधान राज ठाकरेंनी केलं, नेमकं राज ठाकरे काय म्हणाले? पाहा
- Advertisement -