- Advertisement -
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून त्या अनुषंगाने आज रावेर पंचायत समिती येथे जिल्हा कृषि अधिकारी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांनी बैठक घेतली. या बैठकी दरम्यान, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे.
- Advertisement -