- Advertisement -
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ओवैसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतात ते चालतं आणि हनुमान चालीसा पठण करणार म्हणून आमदार आणि खासदार यांना देशद्रोहाच्या गुन्ह्या अंतर्गत तुरुंगात टाकलं जातं असं म्हणत आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरे यांना रोखठोक सवाल.
- Advertisement -