- Advertisement -
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाच्या कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे आज पालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली. यासंदर्भात अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे.
- Advertisement -