- Advertisement -
कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं आहे. मात्र केवळ पत्रकार परिषद घेऊन विरोधक बेछूट आरोप करत आहेत. कोणताही पुरावा नसताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर विरोधक आरोप करत आहेत अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
- Advertisement -