घरव्हिडिओनीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?

नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?

Related Story

- Advertisement -

‘केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार? जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे आणि दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत’, असे आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केले आहेत.

- Advertisement -