- Advertisement -
‘समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे. आमचा या कायद्याला पाठींबा आहे. मुस्लिम समाजाने हा कायदा आपल्या विरोधात आहे’, असे समजून अंगावर घेऊ नये. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी ‘हम दो हमारा एक हा कायदा’, होणे गरजेचे असल्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केली आहे.
- Advertisement -