- Advertisement -
राज्यात अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परंतु सांगलीतील वळवा तालुक्यात परतीच्या पावसानंतर दाट धुक्याची चादर पसरली असल्याचे पाहायला मिळाले. पहाटेच्या वेळीचे हे दृश्य अल्हाददायक आहे.
- Advertisement -