- Advertisement -
भाजप आमदार आशीष शेलार यांनी मविआचे अस्तित्व संपलेले आहे असं वक्तव्य केलं आहे. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना महाविकास आघाडीचे अस्तित्व, ताकद येणारा काळ ठरवेल. आज जे बुडबुडे फुटत आहेत, हवेत उडत आहेत ते फार काळ राहणार नाही असा घणाघात शेलारांवर केला आहे
- Advertisement -