- Advertisement -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन केलं. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आवाहन आहे, की नुसतेच खुर्च्यांवर बसु नका. प्रति हल्ले करा, टोल्याला टोला , हे आठ दिवसात पळून जातील, असं राऊत म्हणाले.
- Advertisement -