घरव्हिडिओराजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप, पुढे काय?

राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप, पुढे काय?

Related Story

- Advertisement -

राज्यातील राजकारण सध्या काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओतील शंकरपाळ्या-कारल्या यांच्यातील भांडणासारखं झालं आहे. दोन्ही बाजूने राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सुटलेत. मात्र, त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आहे. याशिवाय, राज्यातील जनतेचा यात फायदा काय?

- Advertisement -