घरव्हिडिओजिवाचं बरं-वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार; राऊतांचा गंभीर आरोप

जिवाचं बरं-वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार; राऊतांचा गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

शिंदे- फडणवीस सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, त्यामुळे जीवाचं काही बरं–वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढून ती सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊत आज मुंबईत माध्यामांशी बोलत होते, त्यावेळी संजय राऊत म्हणाले, सुरक्षा काढा, अशी सांगणारी कोणती कमिटी आहे? असा सवालही उपस्थित केला आहे.

- Advertisement -