- Advertisement -
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला नवाब मलिकांवरून विधीमंडळात भंडावून सोडायचं भाजपने निश्चित केलेय. त्याचवेळी भाजपने ९ तारखेला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढून सभागृहाबाहेरही माहौल बनवयाचं निश्चित केलंय.
- Advertisement -