- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान राज्यपालांच्या राजीनाम्यावरून शरद पवारांना विचारले असता त्यांनी मिश्किल वक्तव्य केलय. आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय, ही चांगली गोष्ट असल्याचे शरद पवार म्हणाले.
- Advertisement -