- Advertisement -
शहाण्यांना शब्दांचा मारा अशी म्हण आहे पण शहाण्याला असं म्हणत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर टोला लगावला आहे. राज्यापालांना १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात विचारले असता सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. यावर शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्यपालांना वाढत्या वयामुळे लक्षात राहत नसेल असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
- Advertisement -