- Advertisement -
एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे ही पाळी आपल्या कुटुंबियांवर येऊ नये यासाठी या विलीनीकरणाच्या लढ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सहपरिवार सहभाग घेतला आहे. 12 जानेवारीला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात 500 पेक्षा अधिक कुटुंबीयांनी सहभाग घेतला आहे. या आंदोनलनामध्ये महिला ,लहान मुलं मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे, या मोर्चाचे नेतृत्व युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा ,खासदार नवनीत राणा यांनी केलं असून नवणीत राणा यांनी केलं असून एसटी कर्मचाऱ्यांची काळजी मुख्यमंत्र्यांना नाही असं वक्तव्य नवणीत राणा यांनी केलं आहे.
- Advertisement -