- Advertisement -
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला १ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका दाखवली असून कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केली आहे. तर विलगीकरणाची मागणी न्यायालयीन असल्यामुळे राज्य सरकार जो समितीचा निर्णय येईल तो मान्य करणार आहे. परंतु कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम आहे. या १ महिन्याच्या कालावधीत किती कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आणि राजकीय घडामोडींबाबत जाणून घ्या.
- Advertisement -