- Advertisement -
आमच सरकार हे दडपशाहीचे नाही त्यामुळे आमच्या विरोधकांनी खुशाल आमच्यावर टीका करावी. पण काल ज्या मुलीने फ्री काश्मी बोर्ड हातात धरला होता, त्याबद्दल मला असे वाटते की कोणत्याही नागरीकाला जर भीती वाटत असेल तर ती प्रशासनाने चिंता व्यक्त करण्यासारखी बाब आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisement -