- Advertisement -
सीएए कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.
- Advertisement -