- Advertisement -
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने राज्यात रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने न्याय पद्धतीने ऑक्सिजनचे वाटप करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
- Advertisement -