- Advertisement -
देशात कोरोनाचा वाढता कहर बघता आंध्रप्रदेश सरकारने तिरुपती बालाजी मंदिर बंद पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर मंदिर बंद केल्याचा आणि एका लाकडी पेटीत चाव्या ठेवल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. – २५०० वर्षात पहिल्यांदाच तिरुपती बालाजी मंदिर बंद ठेवल्याचं म्हटलं जात आहे.
- Advertisement -