घरव्हिडिओरत्नागिरीतील तिवरे धरणाला भगदाड

रत्नागिरीतील तिवरे धरणाला भगदाड

Related Story

- Advertisement -

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले असून ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत.

- Advertisement -