- Advertisement -
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कोटगुल ग्यारापती जंगल परिसरात सी ६० पोलीस जवानांशी झालेल्या चकमकीत २६ नक्षलावादी ठार झाले आहेत. दहा ते बारा तास सुरु असलेल्या या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्की हा मिलिंद तेलतुंबडे कोण होता? याच्याबद्दल ऐवढी चर्चा का होतेय. हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
- Advertisement -