- Advertisement -
कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कायम केल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आज पासून दुकान उघडणार असल्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. त्याप्रमाणे आज दुकाने उघडताच व्यापारी आणि प्रशासन यांच्यात दुकान उघडी ठेवण्यावरून वादावादीचे सुरु झाली.
- Advertisement -