- Advertisement -
शिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेदरम्यान शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका करत आहेत. दरम्यान वारंवार शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटले जात असल्यामुळे आमदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार कोणाला नाही. असा पलटवार शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी केला आहे
- Advertisement -