घरव्हिडिओविद्यार्थी, पालक आणि शेतकऱ्यांनी चिंता करु नये

विद्यार्थी, पालक आणि शेतकऱ्यांनी चिंता करु नये

Related Story

- Advertisement -

पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा देखील निर्णय लवकरात लवकर आपण घेणार आहोत. खरीप हंगामाबाबत आपण मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यादरम्यान शेतीच्या बांधावरच शेतकऱ्यांना  बि-बियाणे आणि खते कशी देता येतील. याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कापूस खरेदी बाबत निर्णय घेत आहोत. दूध, मका आणि इतर अन्नधान्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -