- Advertisement -
राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्यानंतर भाजपने शिवसेनेला राज्यात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवला. भाजप सावरकरांना मानत असेल तर गाईबद्दलचे विचार त्यांना मान्य आहेत का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच ‘महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता’ असा आरोप देखील केला. कारण गोवा राज्यात गोमांसावर बंदी नाही, याची आठवण त्यांनी करुन दिली.
- Advertisement -