घरव्हिडिओराजकारणात टीका करताना मर्यादा असली पाहिजे 'Uday Samant' यांचा विरोधकांना सल्ला ...

राजकारणात टीका करताना मर्यादा असली पाहिजे ‘Uday Samant’ यांचा विरोधकांना सल्ला ‘

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे .टीका करताना एक मर्यादा असली पाहिजे टीका राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर जेव्हा येते तेव्हा अशा पद्धतीचे प्रकार घडतात त्यामुळे टीकेला टिकेने प्रतिउत्तर देणे चुकीचे आहेराजकीय महाराष्ट्राची परंपरा प्रत्येकाने जपणे गरजेचे आहे याचा आदर्श माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडून घ्यावा.अशी प्रतिक्रिया विधानभवनाच्या सभागृहात झालेल्या गोंधळावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

- Advertisement -