घरव्हिडिओ...तर दि.बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय पर्याय नाही

…तर दि.बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय पर्याय नाही

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा म्हणजे सरकारला अल्टीमेशन आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे.

- Advertisement -