- Advertisement -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा म्हणजे सरकारला अल्टीमेशन आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे.
- Advertisement -