- Advertisement -
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गुरुवारी गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी पहाटे विशाखापटणममधील वायू गळतीमुळे आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. ३०० हून जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
- Advertisement -
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गुरुवारी गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी पहाटे विशाखापटणममधील वायू गळतीमुळे आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. ३०० हून जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.