- Advertisement -
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी सध्या सत्ताधारी यात्रा काढत आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी महाराष्ट्र तुमची जहागिरी नाही, अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी अहमदनगर येथील शिवस्वराज्य सभेत बोलताना केली.
- Advertisement -