- Advertisement -
राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचणी येत असल्याकारणाने शिवसेनेने आज मुबंईत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान राज्यभरातून शिवसैनिक आले होते. या शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपदाबाबत काय वाटतं? हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी….
- Advertisement -