- Advertisement -
सचिन अहिर यांनी राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्षपद रिकामे आहे. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी इच्छा प्रकट केली तरिही त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आलेली नाही. यामागचे खरे कारण आता स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
- Advertisement -