- Advertisement -
निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. ७ ऑक्टोबरला वन्य पशू दिन साजरा करण्यात येतो. भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ झाल्या आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी आणिन निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा वन्य पशू दिनाच्या निमित्ताने काही गोष्टी
- Advertisement -