घरव्हिडिओशिवसेनेला तारणाऱ्या कोकणी माणसाला उद्धव ठाकरे वाचवणार का?

शिवसेनेला तारणाऱ्या कोकणी माणसाला उद्धव ठाकरे वाचवणार का?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेची २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत निर्विवाद सत्ता आहे. आजही मनपातील शिवसेनेच्या ९२ नगरसेवकांपैकी ६० नगरसेवक हे रत्नागिरी – सिंधुदुर्गातील आहेत. कोकणाने आजवर शिवसेनेला भरभरून मतं दिली. मात्र आज कोरोनाच्या महामारीत सरकार आणि प्रशासनाकडून कोकणावर आणि मुंबईतील कोकणी चाकरमान्यावर प्रचंड अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणी माणसाला वाचवणार का? हा प्रश्न आज कोकणी जनता विचारत आहे, असे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर यांनी केले आहे.

- Advertisement -