- Advertisement -
ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक विषमतेविषयी सादर केलेली आकडेवारी छाती दडपणारी आहे. कोरोनाच्या काळआता देशातील ८४ टक्के कुटुंबाच्या उत्पन्नात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात घट झालेली आहे. मात्र, या आर्थिक ऱ्हासाची झळ देशातील १०० अब्जाधीशांना बसली नाही. कोरोनावर लस आली. आता आर्थिक विषमतेवर सरकार लस शोधणार का?
- Advertisement -