- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधान परिषदेत आज मुंबईतील पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा योग्य होतोय का, असा सवाल विचारला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याचे उत्तर दिले
- Advertisement -