संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागांवर मतदान केले जात असून सातारा येथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणुक देखील पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यात ५.७१ टक्के मतदान झाले असून सर्वात अधिक म्हणजे २२ टक्के मतदान हे जालना जिल्ह्यात झाले आहे.
5% polling till 9 am in Mumbai city district’s 10 assembly constituencies. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/SoAz0UinLu
— ANI (@ANI) October 21, 2019
#AssemblyElections2019: Voter turnout is 8.73% & 5.46% till 9 am in Haryana & Maharashtra, respectively. pic.twitter.com/Iy3nuErKcx
— ANI (@ANI) October 21, 2019
महाराष्ट्रातील टक्केवारी – ५.७१ %
जालना – २२ %
धुळे ५.५८ %
जळगाव ५.९५
बुलढाणा ४.९७
अकोला २
भंडारा २.२५
अमरावती ५.९
नंदुरबार ५.६९
वर्धा १.१०
गडचिरोली ५.६३
वाशिम ५.९
नांदेड ६.६
वाशी ५.९७