Sourabh Sharma
206 लेख
0 प्रतिक्रिया
कर्जमाफीसाठी बँका सोमवारी यादी देणार
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात पात्र शेतकर्यांची यादी येत्या सोमवारी बँकाकडून राज्य सरकारकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती हाती...
अजित पवारांकडे अर्थ आणि आदित्य ठाकरेंना उच्च व तंत्रशिक्षण?
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाला गुरुवारी देखील मुहूर्त मिळाला नसला तरी संभाव्य खातेवाटपात राज्याच्या आर्थिक नाड्या राष्ट्रवादीच्या हातात जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात...
नवा मित्र नवं राज्य
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडलेल्या यंदाच्या या वर्षात अनेक ऐतिहासिक राजकीय नवी समीकरणे उदयास आली. या नव्या समीकरणांनी सामान्य जनता तर अवाक् झालीच...
राष्ट्रवादी सर्व जागा भरणार
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त येत्या ३० डिसेंबरला निश्चित करण्यात आला असून यासाठी जवळपास सर्वच नेत्यांची लॉबिंग पक्षश्रेष्ठींकडे अद्याप सुरु आहे. या...
मंत्रिमंडळ विस्ताराअगोदरच बदल्यांचा धमाका
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर ३० डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. अनेक नेत्यांची मंत्रीपदाची माळ...
पालकांची मानसिकता बदलायला हवी
मराठी भाषा वाचवायला हवी. मराठी शाळा वाचवायला हव्यात असं पोटतिडकीने बोलणारे राजकारणी आणि अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात; पण या पोटतिडकीने बोलणार्यांपैकी किती जणांची...
विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे सरकारचे संकेत
राज्यातील कायम अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न आता लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच...
एसआरए प्रकल्पातील फसवणाऱ्या बिल्डरांवर कारवाई
मुंबई आणि उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्प पूर्ण करताना अनेक विकासकांकडून त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसून या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना वेठीस धरले...
बलात्काऱ्यांना तात्काळ शिक्षा मिळणार; दिशा कायदा लवकरच राज्यात लागू होणार
महिलांवर वाढते हत्याचर आणि गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात देखील दिशा कायदा लागू करण्याचे सूतेवाच बुधवारी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले....
दुसर्या दिवशी सव्वा तासाचेच कामकाज
राज्यात चिंतातूर असलेल्या शेतकर्यांच्या मदतीच्या प्रश्नासाठी मंगळवारी विरोधक भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला. याप्रश्नी विधान परिषदेत आपली मागणी लावून धरीत सभागृहाचे कामकाज...