Lok Sabha 2024: बारामतीत पैसे वाटप; शरद पवार गटाकडून गंभीर आरोप

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. काका-पुतण्यात डाव- प्रतिडाव सुरू आहेत. असं असतानाच काल, बारामतीत झालेल्या मतदानावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप, शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. या मतदार...

Mumbai News: धक्कादायक! चिकन शॉर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; अनेकांना विषबाधा

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणाने रस्त्यावर बनवला जाणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना विषबाधा झाली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शॉर्मा विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला...

Photo : पहिल्याच आयपीएल हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्क चमकला

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कसाठी हा पहिलाच आयपीएल हंगाम असला तरी, परंतु या हंगामात तो गोलंदाजांवर तुटून पडत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2024च्या 56व्या सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्सविरोधात फलंदाजीची करामत दाखवत पुन्हा एकदा 19 चेंडूत...

T-20 World Cup: पाकिस्तानी संघात फूट? बाबर आणि वसीम यांच्यात वाद; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली:बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या 2024 टी-20 विश्वचषकापूर्वी दोन महत्त्वाच्या मालिकांसाठी तयारी करत आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांच्यासह अ गटात आहेत. पाकिस्तान 6 जून रोजी अमेरिकेविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे....
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एके । लक्षें जोडे ॥ मग अगाध वेदात जेवढा म्हणून अभिप्राय आहे, तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे. तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो...

मुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा आज स्मृतिदिन. ते प्रसिद्ध मराठी कवी होते. कवि अनिलांना मुक्तछंद या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी-१० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी विदर्भातील मूर्तिजापूर...

नेते प्रचारात, जलसंकट राज्यात

सध्या राज्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे ती पाणीटंचाईची आणि राज्यातील सर्वात दुर्लक्षित मुद्दादेखील दुर्दैवाने पाणीटंचाईचाच आहे. राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापले आहे, तर दुसरीकडे सूर्यनारायण आग ओकत असल्यामुळे तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. मात्र हे एवढ्यापुरतेच...

राशीभविष्य : बुधवार ०८ मे २०२४

मेष - कर्जासाठी दिलेला अर्ज मंजूर होण्याची बातमी मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल. नोकरीत चांगला अनुभव येईल. वृषभ - मन अस्थिर राहील. इतरांच्या सुखाचा हेवा वाटेल. मौज मजेत वेळ जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन - घरात क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. प्रेमात...
- Advertisement -