मुंबई

मुंबई

रूळावर प्रात:विधी करणे महागात

देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रूळालगत शौचास जाण्याचीआणि कचरा फेकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती.त्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात...

विद्यार्थ्यांचा नाश्त्यामध्ये , जंक फूडचे प्रमाण वाढतेय

शालेय विद्यार्थ्यांच्या नाश्त्यामध्ये जंक फूडचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पाश्चिमात्य पदार्थांचे प्रमाण 6 टक्के असते. मात्र सायंकाळच्या...

यशवंत जाधव – मनोज जामसुतकर पॅचअप

माझगावमधील शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि काँग्रेस माजी नगरसेवक माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यातील वैर अखेर संपुष्टात आले. मागील अनेक...

काँग्रेस, राष्ट्रवादी दोघे थकले नव्हे तर चुकले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जनभावना नेमकी ओळखण्यात चुकले आहेत, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...
- Advertisement -

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबा रामदेव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे स्टार प्रचारक राज्यात दाखल झाले आहेत. काहींच्या सभा होत आहेत तर काहींच्या सभा होणार आहेत. विधान सभेची रणधुमाळी आता...

कोळंबकरांविरोधातील नाराजी शिवकुमार लाड यांच्या पथ्यावर!

सलग सात वेळा विधानसभेवर निवडून येऊनही वडाळा मतदारसंघात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत. मुख्य म्हणजे काँग्रेसमधून आयात केलेल्या कोळंबकरांना...

सर आली धावून,सभा गेली वाहून

विधानसभा निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा बनला असताना अचानकपणे राज्यात काही ठिकाणी पावसाचे अधूनमधून आगमन होऊ लागले...

पाणीचोरांवर कारवाई करण्यात पालिकेची चालढकल !

मुंबईत मोठ्या प्रमाणात अवैध जलजोडण्या असून या जोडण्या देणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना महापालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे. पालिकेच्या पाणी विभागातील विविध...
- Advertisement -

ठाणे आरटीओतील अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी परवानगी द्या

आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी विकास पांडकर, जितेंद्र पाटील, हेमांगिनी पाटील आणि संजय डोळे यांची प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास चौकशी करावयाची आहे. त्यासाठी परिवहन...

प्लास्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या

2 ऑक्टोबर रोजी गावागावात स्वच्छता अभियान राबवण्यात आल्यानंतर गावात साचलेला प्लास्टिक कचरा पंचायत समितीने मागवून घेतला. मात्र यातील चांगले प्लास्टिक नेण्यात आले आणि खराब...

चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी !

आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी ! असा मुंबईकरांना मतदानाचा संदेश फ्लॅश मॉबद्वारे देत मुंबई शहरातील मतदानाचा टक्का...

ठाणे स्टेशनच्या वनरुपी क्लिनिकमध्ये महिलेची सुखरूप प्रसूती

रेल्वे किंवा रस्ते प्रवासात अचानक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर रुग्णांना वनरुपी क्लिनिक वरदान ठरत आहे. ठाणे स्टेशनच्या बाजूला सुरू केलेल्या वनरुपी क्लिनिकमध्ये गुरुवारी एका महिलेची...
- Advertisement -

एक शून्य दुसर्‍या शून्याच्या आश्रयाला गेला

एक शून्य दुसर्‍या शून्याच्या आश्रयाला गेला तर आश्रयदाता ही शून्यच होईल, असा टोला आशिष शेलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावला आहे. ठाण्याच्या स्वामीनारायण सभागृहात...

जनतेचे प्रेम हाच माझा आत्मविश्वास

विजया दशमीच्या मुहूर्तावर सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही उमेदवारांनी रॅली आणि मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे, तर काहींनी सोशल मीडियावर प्रचार सुरू...

‘राजीनाम्याचा परिणाम पक्ष प्रमुखांवर होत नाही, तर राजीनामा देणाऱ्यांवर होतो’

कल्याण पूर्व विधानसभेतील शिवसेनेने बंडखोरी केली आहे. बुधवारी सेनेच्या २८ नगरसेवकांनी पक्ष प्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. मात्र, राजीनामाचा परिणाम पक्ष प्रमुखांवर होत नाही तर...
- Advertisement -