पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी राज्यसरकाने संपूर्ण राज्यभरात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर सरकाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या प्लास्टिकवर गदा आली आहे.
- Advertisement -