जगभरात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात देखील करोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांना आकडा ५२ वरून ६३वर पोहोचला आहे.
Corona Live Updates: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ६४वर!
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -