घरव्हिडिओमहाविद्यालयीन परिक्षा होणारच - उदय सामंत

महाविद्यालयीन परिक्षा होणारच – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

दहावीचा भूगोल पेपर आणि नववी-अकारावीच्या परिक्षा रद्द झाल्या असल्यातरी कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या परिक्षा रद्द झालेल्या नाहीत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या परिक्षा घेण्यासंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यपालांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -