- Advertisement -
कुख्यात गुंड गजा मारणे याची निर्दोष सुटका केल्यावर त्याच्या समर्थकांनी ४०० पेक्षा जास्त गाड्यांनी रॅली काढली यावर भाजपच्या नेत्यांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. एखादा गुन्हेगार सुटल्यावर कशी काय रॅली काढू शकतो. राज्यात दोन-दोन गृहमंत्री, गृहराज्यमंत्री असताना असा प्रकार कसा घडतो असा सवाल विरोधकांनी विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.
- Advertisement -