- Advertisement -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खंडणी प्रकरणी आरोप केले आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका न मांडता यावर अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले. यावरुन नेमके गृहखात कोणाकडे आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -