- Advertisement -
‘आपलं महानगर’ या दैनिकाला तब्बल ३३ वर्षांची परंपरा असून, मुंबईनंतर नाशिक आणि ठाणे आवृत्ती पाठोपाठ रायगडची आवृत्ती झाली आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले असून रायगडातील राजकीय विषयांसह सामाजिक विषय देखील उचलून धरले जातील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा सल्लागार किशोर जैन यांनी दिला आहे.
- Advertisement -